कांदा चाळ योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार थेट 1 लाख रुपये! नाव नोंदणी सुरू – आजच अर्ज करा!
कांदा हे खूप महत्त्वाचे पीक आहे. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे. आपल्याकडील कांदा केवळ देशात वापरला जात नाही, तर परदेशातही विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात आणि देशालाही परकीय चलन मिळते. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची शेती होते. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, बुलढाणा, उस्मानाबाद आणि धुळे हे कांदा … Read more