शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख म्हणतात, पावसाची सुरुवात होणार या दिवशी!
मशहूर हवामान तज्ञ पंजाबराव डाख यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की मे महिन्याच्या शेवटपासून ते जूनच्या मध्यापर्यंतचा काळ खूप महत्त्वाचा आहे. या काळात जर शेतकरी चांगली तयारी करतील, तर यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल. आत्ताचे हवामान कसे आहे? ३१ मे रोजी सूर्य नीट दिसला. त्यामुळे पुढचे काही दिवस आकाश निरभ्र आणि … Read more